Tuesday, 19 January 2016

ज्या कोणत्या मुलींच्या, गोड गुलाबी " ओठावर " तिळ असेल..
त्यांना, संक्रांती मध्ये.. तरुण मुलांसमोर.
" तिळगुळ " घ्या, आणि गोड-गोड बोला.
असं म्हणायला, फार जिवावर येत असेल..
कारण..
आजकालची मुलं फारच डांबरट हो. ते, कोणत्या वाक्याचा कसा अर्थ काढतील..
त्याचा, नेम नाही बघा...!

No comments:

Post a Comment