खरंच, इंग्रज खूप हुशार होते....
त्यांनी, ज्या कोणत्या देशावर राज्य केलं. तिथे-तिथे आपली छाप सोडून ते तेथून निघून गेले. त्यांनी कोणतंही काम करताना, पुढील पन्नास वर्षांचा विचार केला. म्हणून, भारतात त्यांनी राज्य केल्या नंतर आजवर सगळं काही ठीकठाक चालू होतं. असं म्हंटलं तर, ते वावगं ठरू नये.
तर मग, त्या सुधारणांमध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी आल्या.
रस्ते, रेल्वेसेवा, ईमारती, या गोष्टींमध्ये त्यांचा बराच दूरदृष्टीपणा जाणवतो.
आजही.. त्यांनी बांधलेल्या भव्य दगडी आणि सुंदर ईमारती भारतात दिमाखात उभ्या आहेत. त्यामुळे, भारतात असून सुद्धा आपण विदेशात असल्याचा आपल्याला भास होत असतो. वानगीदाखल, मुंबई मधील पूर्वीचं व्हीटी स्टेशन आणि आत्ताचं छत्रपती शिवाजी टर्मिनस. पुण्यातील रे मार्केट आणि हल्लीचं महात्मा फुले मंडई.. आणि, अशी बरीच उदाहरणं असतील..
हे सत्य, कोणीही नाकारू शकणार नाही.
रस्ते, रेल्वेसेवा, ईमारती, या गोष्टींमध्ये त्यांचा बराच दूरदृष्टीपणा जाणवतो.
आजही.. त्यांनी बांधलेल्या भव्य दगडी आणि सुंदर ईमारती भारतात दिमाखात उभ्या आहेत. त्यामुळे, भारतात असून सुद्धा आपण विदेशात असल्याचा आपल्याला भास होत असतो. वानगीदाखल, मुंबई मधील पूर्वीचं व्हीटी स्टेशन आणि आत्ताचं छत्रपती शिवाजी टर्मिनस. पुण्यातील रे मार्केट आणि हल्लीचं महात्मा फुले मंडई.. आणि, अशी बरीच उदाहरणं असतील..
हे सत्य, कोणीही नाकारू शकणार नाही.
मुंबई मध्ये सुद्धा, पूर्वी ट्राम धावायची. तिला नामशेष करून कोणी काय मिळवलं असेल. ते तो परमेश्वरच जाणो.. त्यामुळे, मागील पन्नास वर्ष कोणालाच नवीन कामांचं काहीच सोयरसुतक नव्हतं. नाही म्हणता, 'संमिश्र' सरकारकडून थोडीफार कामं झाली सुद्धा असतील.
पण कसं आहे माहितीये का..
भरगच्च घरामध्ये, एखाद दुसऱ्या वस्तूची भर पडली. तर, ती आपल्याला चटकन जाणवत नाही. असं सुद्धा काही घडलं असेल.
पण, मोदी लाट अचानक येत नसते हो. त्याचा, उद्रेक व्हावा लागतो. तेंव्हा, ह्या गोष्टी घडायला सुरवात होते.
कालच्या बिहारी निकालानंतर, बऱ्याच लोकांचा जीव भांड्यात पडला असेल.
का, तर..
त्यामुळे, त्यांचं अस्तित्वं टिकून राहणार आहे ना..! नाहीतर, वर्ष भरापूर्वी सगळ्यांचे पत्ते कट झाल्यात जमा होते. सगळ्यांनी आशा सोडून दिल्या होत्या.
पण कसं आहे माहितीये का..
भरगच्च घरामध्ये, एखाद दुसऱ्या वस्तूची भर पडली. तर, ती आपल्याला चटकन जाणवत नाही. असं सुद्धा काही घडलं असेल.
पण, मोदी लाट अचानक येत नसते हो. त्याचा, उद्रेक व्हावा लागतो. तेंव्हा, ह्या गोष्टी घडायला सुरवात होते.
कालच्या बिहारी निकालानंतर, बऱ्याच लोकांचा जीव भांड्यात पडला असेल.
का, तर..
त्यामुळे, त्यांचं अस्तित्वं टिकून राहणार आहे ना..! नाहीतर, वर्ष भरापूर्वी सगळ्यांचे पत्ते कट झाल्यात जमा होते. सगळ्यांनी आशा सोडून दिल्या होत्या.
" माझं अस्तित्व टिकून राहावं. म्हणून, विरोधाला विरोध करणारे खरे देशद्रोही आहेत. "
असं, माझं ठाम मत आहे.
सुभाष बाबूंची हत्या घडवली गेली. लाल बहादूर शास्त्रींना यमसदनी धाडलं गेलं. अजून, बरीच ज्ञात अज्ञात उदाहरणं असतील. पण, आपणा सर्वसामान्यांना माहित असलेली हि ठळक उदाहरणं..
कोण होता हो या घटनां पाठीमागचा करता करविता..?
आणि, मी वर उल्लेख केलेली दोन्ही माणसं खूप वाईट होती असं तरी आहे का..?
मग यांचा गेम प्लान का झाला..? आणि, तो कोणी करविला..?
कोणीतरी असेलच ना...!
पण, हे जे कोणी असतील. त्यांचा छडा आजवर का लागला नाही..?
कारण, सुभास बाबू आणि लाल बहादूर हे दोघेही एकाच पक्षात होते. फक्त, जहाल आणि मवाळ एवढाच काय तो त्यांच्यात फरक असेल. त्यांना, जर कोणी तिसऱ्या पक्षाच्या व्यक्तीने मारलं असतं. तर आतापर्यंत, त्याचा किंवा त्या पक्षाचा भारतात नामोनिशान राहिला नसता.
सुभाष बाबूंची हत्या घडवली गेली. लाल बहादूर शास्त्रींना यमसदनी धाडलं गेलं. अजून, बरीच ज्ञात अज्ञात उदाहरणं असतील. पण, आपणा सर्वसामान्यांना माहित असलेली हि ठळक उदाहरणं..
कोण होता हो या घटनां पाठीमागचा करता करविता..?
आणि, मी वर उल्लेख केलेली दोन्ही माणसं खूप वाईट होती असं तरी आहे का..?
मग यांचा गेम प्लान का झाला..? आणि, तो कोणी करविला..?
कोणीतरी असेलच ना...!
पण, हे जे कोणी असतील. त्यांचा छडा आजवर का लागला नाही..?
कारण, सुभास बाबू आणि लाल बहादूर हे दोघेही एकाच पक्षात होते. फक्त, जहाल आणि मवाळ एवढाच काय तो त्यांच्यात फरक असेल. त्यांना, जर कोणी तिसऱ्या पक्षाच्या व्यक्तीने मारलं असतं. तर आतापर्यंत, त्याचा किंवा त्या पक्षाचा भारतात नामोनिशान राहिला नसता.
मी काही, फार मोठा राजकारणी नाही. किंवा, फार मोठा विश्लेषक सुद्धा नाहीये.
पण, परमेश्वराने थोडी फार अक्कल मला सुद्धा दिली आहे. बस, एवढंच सांगायचं होतं.
बाकी, कोणी हुरळून जाऊ नका....
पण, परमेश्वराने थोडी फार अक्कल मला सुद्धा दिली आहे. बस, एवढंच सांगायचं होतं.
बाकी, कोणी हुरळून जाऊ नका....
त्या मोदीला.. ना आगा ना पिच्छा, त्याने करायचं तरी " कोणासाठी..? "
हा, 'फालतू' पर्याय त्यांच्याकडे नाहीये. थोडावेळ, पक्ष बाजूला ठेवा.
एक आदर्श व्यक्ती म्हणून, हा मनुष्य मला फार प्रिय आहे. आणि, शेवटपर्यंत राहील यात शंका नाही. फक्त, त्यांना त्यांचा कार्यकाल पूर्ण करूद्यात. बघुयात काय होतंय ते..
एक आदर्श व्यक्ती म्हणून, हा मनुष्य मला फार प्रिय आहे. आणि, शेवटपर्यंत राहील यात शंका नाही. फक्त, त्यांना त्यांचा कार्यकाल पूर्ण करूद्यात. बघुयात काय होतंय ते..
जागे व्हा, लाटणं शिरे पर्यंत गप्प राहण्यात काहीच अर्थ नाहीये.
No comments:
Post a Comment