जेंव्हा... आपलं, कुठेच मन रमत नसतं..
खूप कंटाळवानं, आणि निरस वाटू लागत असतं.
अशावेळी,
काहीतरी वाचन करून, मन रमवण्यासाठी सोबतीला एखादं पुस्तक सुद्धा नसतं.
तेंव्हा...
वाण्याकडून साखर बांधून आणलेला 'रद्दी' कागद सुद्धा..
अशावेळी,
काहीतरी वाचन करून, मन रमवण्यासाठी सोबतीला एखादं पुस्तक सुद्धा नसतं.
तेंव्हा...
वाण्याकडून साखर बांधून आणलेला 'रद्दी' कागद सुद्धा..
कादंबरी पेक्षा, गोड आणि हवाहवासा वाटू लागतो.
No comments:
Post a Comment