Wednesday, 9 September 2015


दुखः व्यक्त केल्याने, ते हलकं होतं असं म्हणतात.
ते, खोटं नाही.
पण, त्याकरिता...
खरोखरच दुक्खी असणं, फार महत्वाचं असतं.
नाहीतर,
काही केल्या काळीज पिळवटत नाही.
तर मग,
दुख्खाच्या खपल्या वगैरे तर, खूप लांबची गोष्ट होऊन बसते..

No comments:

Post a Comment