Wednesday, 9 September 2015


पेरेल ते उगवेल, हा सृष्टीचा नियम आहे...
पण ते चागलं, भरगच्च उगवेल याची मात्र शाश्वती देता येत नसते.
हे... तुम्हालाही मान्य असावं..!
तसच, लिखाणाचं सुद्धा आहे....
हे सर्वस्वी... आपल्या लिखाणावर अवलंबून असतं.
आपण जे लिहितो, त्याचे सुद्धा बरेच अर्थ होत असतात.
कारण, हि मराठी भाषा आहे. वळवावी तशी वळते..
मनात शंका. तर, नक्कीच बसतो दणका. 

No comments:

Post a Comment