जेंव्हा एखादी व्यक्ती. आपल्याला, अमुक एक गोष्ट करू नकोस..!
असं, सांगत असते.
त्यावेळी, त्या 'नको' पाठीमागचा मूळ उद्देश्य काय आहे..?
हे, त्या व्यक्तीला विषद करता येणं खूप महत्वाचं असतं.
नाहीतर अशाने,
त्या संभाव्य व्यक्तीवरील, आपला विश्वास कायमचा उडून जातो.
आणि.. त्याच्याविषयी,
आपल्या मनामध्ये एकप्रकारची कटुता निर्माण होते.
No comments:
Post a Comment