मित्रांनो.. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये एका वेगळ्याच विषयाने फार मोठी उचल घेतली आहे.
शेतकरी लोकांवर होणारा अन्याय..!
मला सगळ्या गोष्टी मान्य आहेत. मी सुद्धा शेतकरी वर्गाच्या बाजूने बोलणारा माणूस आहे. कारण, कधीतरी माझे पूर्वज सुद्धा शेतकरी असतीलच कि. आणि, शेतकरी जिवंत असेल तर मी सुद्धा जीवित राहणार आहे. हि अगदी काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे.
पण आजच्या घडीला, आपण जे काही करत आहोत. ते रास्त आहे का..?
थोडं.. स्वतःच्या मनाला विचारून पहा.
शेतकरी लोकांवर होणारा अन्याय..!
मला सगळ्या गोष्टी मान्य आहेत. मी सुद्धा शेतकरी वर्गाच्या बाजूने बोलणारा माणूस आहे. कारण, कधीतरी माझे पूर्वज सुद्धा शेतकरी असतीलच कि. आणि, शेतकरी जिवंत असेल तर मी सुद्धा जीवित राहणार आहे. हि अगदी काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे.
पण आजच्या घडीला, आपण जे काही करत आहोत. ते रास्त आहे का..?
थोडं.. स्वतःच्या मनाला विचारून पहा.
नाही हो.. आजच्या घडीला जे काही चाललं आहे.
म्हणजे.. पालेभाज्या, फुलं, दुध आणि इतर जीवनावश्यक आणि नाशवंत गरजेच्या वस्तू.
कोणाच्या तरी सांगण्याने, शेतकरी लोकं, अगदी मातीमोल करत आहेत.
काही, उच्च विद्याविभूषित लोकांनी सुद्धा या गोष्टींना फार मोठा दुजोरा दिला आहे. त्यात मधेच, देवाच्या दुग्ध अभिषेकचा भावनिक विषय काढून आपसात कटुता निर्माण करू पाहत आहेत.
परंतु, हे सगळं अगदी निंदनीय आहे.
म्हणजे.. पालेभाज्या, फुलं, दुध आणि इतर जीवनावश्यक आणि नाशवंत गरजेच्या वस्तू.
कोणाच्या तरी सांगण्याने, शेतकरी लोकं, अगदी मातीमोल करत आहेत.
काही, उच्च विद्याविभूषित लोकांनी सुद्धा या गोष्टींना फार मोठा दुजोरा दिला आहे. त्यात मधेच, देवाच्या दुग्ध अभिषेकचा भावनिक विषय काढून आपसात कटुता निर्माण करू पाहत आहेत.
परंतु, हे सगळं अगदी निंदनीय आहे.
मला सांगा.. आजच्या घडीला, लोकांना भाजीपाला किंवा दुध मिळालं नाही. तर ती लोकं उपाशी मरणार आहेत का..?
अहो.. विज्ञान फार पुढे गेलं आहे. आज आपल्यापाशी बरेच पर्याय उपलब्ध आहेत.
तुम्ही, भाज्या किंवा दुधं विक्रीसाठी शेतकरी व्यापार्यांना अडवत आहात.
पण, एक गोष्ट तुमच्या लक्षात का येत नाही.
कि.. भाज्या मिळाल्या नाही, तर लोकं कडधान्ये खाऊन सुद्धा जगू शकतात. आणि, दुध मिळालं नाही तर. दुधाची पावडर वापरून ते आपली गुजराण करू शकतात. आणि, पोटाची खळगीच भरायची म्हणल्यावर.. ईतर बरेच पर्याय उपलब्ध आहे.
अहो.. विज्ञान फार पुढे गेलं आहे. आज आपल्यापाशी बरेच पर्याय उपलब्ध आहेत.
तुम्ही, भाज्या किंवा दुधं विक्रीसाठी शेतकरी व्यापार्यांना अडवत आहात.
पण, एक गोष्ट तुमच्या लक्षात का येत नाही.
कि.. भाज्या मिळाल्या नाही, तर लोकं कडधान्ये खाऊन सुद्धा जगू शकतात. आणि, दुध मिळालं नाही तर. दुधाची पावडर वापरून ते आपली गुजराण करू शकतात. आणि, पोटाची खळगीच भरायची म्हणल्यावर.. ईतर बरेच पर्याय उपलब्ध आहे.
अरे.. तुम्ही कोणत्या जगात वावरताय..?
काही नालायक राजकारणी, तुमच्या पैश्याला आणि मेहनतीला मातीमोल करू इच्छित आहेत. आणि, तुम्ही त्यांना बेधडक साथ देताय..! हे, सरासर चुकीचं काम आहे.
थोडं, थंड डोक्याने काम घ्या.
आपण सगळी लोकं, महात्मा गांधींच्या देशात राहत आहोत. त्यांनी अवलंबलेली अहिंसा परमो धर्म ही शिकवण आपण विसरून गेलो कि काय..? जीवनावश्यक वस्तूंची नासधूस म्हणजे, एक प्रकारची हिसांच आहे.
इथे.. कोणावाचून कोणाचं काहीही अडत नाहीये. फारफारतर, थोडा त्रास होईल.
पण नुकसान तुमचं होणार आहे. याची भरपाई करायला, उद्या कोणातच नेता पुढे येणार नाहीये.
काही नालायक राजकारणी, तुमच्या पैश्याला आणि मेहनतीला मातीमोल करू इच्छित आहेत. आणि, तुम्ही त्यांना बेधडक साथ देताय..! हे, सरासर चुकीचं काम आहे.
थोडं, थंड डोक्याने काम घ्या.
आपण सगळी लोकं, महात्मा गांधींच्या देशात राहत आहोत. त्यांनी अवलंबलेली अहिंसा परमो धर्म ही शिकवण आपण विसरून गेलो कि काय..? जीवनावश्यक वस्तूंची नासधूस म्हणजे, एक प्रकारची हिसांच आहे.
इथे.. कोणावाचून कोणाचं काहीही अडत नाहीये. फारफारतर, थोडा त्रास होईल.
पण नुकसान तुमचं होणार आहे. याची भरपाई करायला, उद्या कोणातच नेता पुढे येणार नाहीये.
नशीब.. अजून रक्ताच्या पाण्याचं पावडरीकरण करायला जमलं नाहीये. नाहीतर, स्वतःचं रक्त विकून पैसे कमवायला लोकं मोकळी होणार आहेत. सगळा धंदा झालाय राव.
सावध व्हा.. माणुसकी मरत चालली आहे. तिला संपवण्यासाठी अजून नवीन मार्ग शोधू नका.
सर्वांना, माझी हात जोडून विनंती आहे..!
राजकारण गेलं चुलीत, वेळीच सावध व्हा. नाहीतर, आपला कोणीच वाली नसणार आहे.
सावध व्हा.. माणुसकी मरत चालली आहे. तिला संपवण्यासाठी अजून नवीन मार्ग शोधू नका.
सर्वांना, माझी हात जोडून विनंती आहे..!
राजकारण गेलं चुलीत, वेळीच सावध व्हा. नाहीतर, आपला कोणीच वाली नसणार आहे.
काही चुकीचं बोललो असेल, तर.. मोठ्या मनाने माफ करा..!
No comments:
Post a Comment