विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या, पुरुषांना किंवा महिलांना.
त्या ठराविक काळापुरता,
त्या ठराविक काळापुरता,
नवबहराचा..फार मोठा प्रेमांकुर फुटत असतो. त्यावेळी, परस्परांना मिळालेल्या त्या चौर्य प्रेमभेटी. त्यांना खुप हव्या हव्याशा, आणि अत्यंत जवळच्या वाटत असतात.
परंतु.. कितीही झालं तरी, सरतेशेवटी आपल्या घरातलं..
" आपलं " ते आपलंच असतं..
बाकी सगळं काही, निव्वळ " क्षणभंगुर " ठरतं..!!
No comments:
Post a Comment